शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

माझी कृषी योजना : महारेशीम जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:28 PM

१७ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान महारेशीम जनजागृती अभियान राबवायला सुरुवात केली आहे.

रेशीम शेतीचे फायदे, वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने राज्यभरात १७ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान महारेशीम जनजागृती अभियान राबवायला सुरुवात केली आहे.

रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. राज्यातील हवामान या उद्योगासाठी पुरक आहे. याद्वारे ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक स्तर उंचावणे, संपूर्ण राज्यात एकाच वेळी रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिद्धी करणे, रेशीम शेतीचे तंत्रज्ञान गावागावात पोहोचविणे, रेशीम शेतीकरिता शासनाच्या विविध योजना आहेत, जसे मनरेगा, जिल्हा वार्षिक योजना आदी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, त्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत समजावून सांगणे, हा या महारेशीम जनजागृती अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

राज्यभरात हे अभियान लवकरच राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुती रोपे तयार करण्यास कालावधी मिळणार आहे. गटशेतीद्वारे रेशीम शेती वाढविणे हासुद्धा या महारेशीम जनजागृती अभियानाचा उद्देश आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी