शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:40 AM

पाच वर्षांची आकडेवारी : ५ हजार लग्न

मुंबई : समाजातील जातीभेद नष्ट करण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न होत असतात. यात आंतरजातीय विवाहाला महत्त्वाचे स्थान दिले जाते. आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीभेदाच्या भिंती पुसट करण्यात महाराष्ट्र देशात पुढे असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात पाच वर्षांत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले असून ही संख्या देशात सर्वाधिक आहे.महाराष्ट्रात २०१२ ते २०१७ या कालावधीत २०,४७५ आंतरजातीय विवाह झाले. महाराष्ट्रापाठोपाठ केरळचा क्रमांक असून याच कालावधीत तेथे ९,७६० आंतरजातीय विवाह झाल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने म्हटले आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना आर्थिक साहाय्य केले जाते. मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक अनुसूचित जातीचे असल्यास नागरी हक्कांचे संरक्षण म्हणून आर्थिक मदत केली जाते.आंतरजातीय विवाहानंतर नवदाम्पत्यांनी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक समाज कल्याण कार्यालयात लग्नाच्या प्रमाणपत्रासह अनुसूचित जातीची आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास शासनाकडून हा निधी त्यांना दिला जातो.२००६ पासून या योजने अंतर्गत केंद्र सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात असे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात या रकमेत वाढ करण्यात आली असून आता १ लाख २५ हजारांचे अर्थसाहाय्य केंद्राकडून केले जाते. शिवाय, विविध राज्य सरकारांकडूनही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून निधी दिला जातो. 

टॅग्स :marriageलग्न