शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आमदार अपात्रतेवर १३ ऐवजी, १२ तारखेला सुनावणी; राहुल नार्वेकरांनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:18 IST

विरोधक शिवसेना, राष्ट्रवादीच्या भाजपासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेकडे डोळे लावून बसले आहेत. तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील याचे मार्ग शोधत आहेत.

राज्यात जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागलीय तसतशी राजकीय घडामोडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. विरोधक शिवसेना, राष्ट्रवादीच्या भाजपासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेकडे डोळे लावून बसले आहेत. तर सत्तेत असलेले आणखी काही दिवस कसे मिळतील याचे मार्ग शोधत आहेत. अशातच विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुद्दामहून निर्णय घेण्यास उशिर करत असल्याचा आरोप करत ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यावरही एकत्र सुनवाणी घेण्यात येणार आहे. 

अशातच राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी १३ तारखेला होणार होती, ती आता १२ तारखेला घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. १३ तारखेलाच सर्वोच्च न्यायालयात देखील ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाणार आहे. परंतू, दिल्लीतील P20 च्या नियोजित कार्यक्रमामुळे विधानसभेतील सुनावणी १२ तारखेला घेणार असल्याचे कारण नार्वेकर यांनी दिले आहे. 

याचबरोबर मी या विषयात दिरंगाई नाही तर लवकर सुनावणी घेत आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे सुनावणी लवकर करायची आहे की विलंब करायचाय याबद्दल प्रत्येकाने विचार करावा, असेही नार्वेकरांनी विरोधकांना म्हटले आहे. 

मच्छीमार नगरच्या सुशोभिकरणाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. मुंबईतील आदर्श कोळीवाडा म्हणून बघण्याची संधी आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. त्या दिवशी मी येथील कामाची पाहणी करुन कामाविषयी कानउघडणी कऱण्याची गरज होती, ती मी केली. समाधानकारक काम येथे हाती घेतलं गेलं आहे. मला खात्री आहे की पुढच्या दोन महिन्याच्या आत हे संपूर्ण काम पूर्ण होईल. सुशोभित कोळीवाडा मुंबईकरांसाठी उपलब्ध करुन देऊ, असे नार्वेकर म्हणाले.  

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv Senaशिवसेना