शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाजातील युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 22:49 IST

मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही.  त्यामुळे आलेल्या नैराश्येतून युवकाने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

 जळगाव -  मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी लागत नाही.  त्यामुळे आलेल्या नैराश्येतून संदीप गोविंदा घोलप (२६, रा. मुसळी ता. धरणगाव ) या युवकाने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्याने आपली व्यथा मांडली आहे.

 संदीप हा ७ रोजी  फिरायला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. यानंतर तो परतलाच नाही.  त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. रविवार रोजी सकाळी गावालगत असलेल्या विहीरीत मृतदेह असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. विहीरीजवळ काही अंतरावर त्याची चप्पल व त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.   बी.ए.झालो मात्र समाजाला आरक्षण नसल्याने मी नोकरीस लागू शकलो नाही.त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र