शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः हर्षवर्धन पाटलांना 'दे धक्का', इंदापूरमधून दत्तात्रय भरणेंची राष्ट्रवादी पुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 15:45 IST

सन २०१४ साली तत्कालीन काँग्रेसमधून पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता.

मुंबई - इंदापूरमधून भाजपने हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, राष्ट्रवादीने इंदापूरचा गड राखला असून येथून दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला आहे. शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघात सभा घेऊन हर्षवर्धन पाटील यांच्याशी मी संपर्क साधल्याचं सांगतिलं होतं. तसेच, दत्तात्रय भरणेंना विजयी करण्याचं आवाहनही इंदापूरकरांना केलं होतं. पवारांच्या झंझावती दौऱ्याचा आणि इंदापूरमधील सभेचाही भरणेंना फायदा झाला. तसेच, हर्षवर्धन यांचं भाजपात जाणं इंदापूरकरांना रुचलं नसल्याचं दिसून येतंय. 

सन २०१४ साली तत्कालीन काँग्रेसमधून पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत काम केले. मात्र, त्यावेळी त्यांना आघाडीतर्फे उमेदवारी देण्याचे वचन पाळले जाईल, याची शाश्वती न मिळाल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक वर्ष काँग्रेसचे नेते आणि मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम केलेल्या पाटील यांच्या प्रवेशाने अनेकांना धक्का बसला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक ही हाय व्होल्टेज आणि लक्षवेधी ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम केला. त्यावेळी, सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांवर कडक शब्दात टीका केली होती. त्यातच, हर्षवर्धन पाटलांना पराभूत करण्याचा चंगच राष्ट्रवादीने बांधला होता. अखेर, दत्तात्रय भरणेंनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत भाजपला धक्का दिला. राष्ट्रवादीचा गड राखण्यात भरणेंना यश आले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाindapur-acइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेMumbaiमुंबईAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019