शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राज्यात आघाडी सरकारला धोका नाही : एच. के. पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:49 IST

काँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप पक्षात दोन गट पडल्याचे चित्र

व्यंकटेश केसरीमहाराष्ट्रातील महाविकास आघाडीत काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा उघड आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला असला तरी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील सरकारला धोका नाही. ते त्याचा कार्यकाळ पूर्ण करील, असे म्हटले. नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपांपासून चार हात दूर राहताना अखिल भारतीय काँग्रेस समितीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असे रविवारी रात्री स्पष्ट केले.

“महाविकास आघाडी सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील. काम करणारे सरकार देण्याचे आणि किमान समान कार्यक्रम राबवण्यास आम्ही लोकांशी बांधील आहोत. सरकार अस्थिर करण्याचा आमच्या बाजूने काही प्रश्नच नाही,” असे एच. के. पाटील म्हणाले. पटोले यांनी काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा केलेला आरोप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवरील टीकेबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, “ती जुनी कथा झाली.”  नेते राहुल गांधी यांचा भक्कम पाठिंबा असलेले पटोले राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा वा विचारविनिमय न करता आक्रमकपणे आपले पत्ते खेळत आहेत. मुख्य विरोधक भाजपवर हल्ला करताना पटोले आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोडत नाहीत. राज्य विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे त्यांना वाटत होते; पण तसे घडले नाही. 

पक्षात गट पडलेनाना पटोले यांचा काँग्रेसला पुन्हा चेतना आणण्याचा प्रयत्न असताना ते स्वत:ला पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून सादर करतात तसेच त्यांची राज्य सरकारमध्येही सहभागी व्हायची इच्छा आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते हे महाराष्ट्रातील वस्तुस्थिती पक्ष नेतृत्वाला सांगण्यासाठी दिल्लीत येत आहेत, यातून पक्षात तीव्र गट पडले असल्याचे दिसते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र