शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:10 IST

Maharashtra Lok Sabha Election2024: कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. आता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’,  असा असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे ४० टक्के निर्यातशुल्ल लावून कांदा निर्यात करता येणार आहे. केंद्र सरकराच्या या निर्णयाचं सत्ताधारी महायुतीकडून स्वागत होत आहे. मात्र कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. आता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’,  असा असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या निर्णयावर टीका करताना बाळासाहेब थोरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यात आल्याच्या निर्णयाबाबत ऐकतोय. याआधीही तीन महिन्यांपूर्वी निर्यातबंदी उठवली म्हणून साखर वाटपही झालंय. सत्कार झाले. इथल्या खासदारांनीही सत्कार स्वीकारले. मात्र नंतर तो निर्णय गुजरातमधील पांढऱ्या कांद्याबाबत झाल्याचं कळलं. शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असता तर या निर्णयाचा फायदा झाला असता. शेतकऱ्यांच्या कांद्याची मातीमोल भावानं विक्री झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही. बैल गेला अन झोपा केला, असा हा निर्णय आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

दरम्यान, कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.  निवडणुकीचा विचार करून कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४onionकांदाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४