शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून 31 मार्चपर्यंत सरकारी खरेदीला बंदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 16:56 IST

राज्य सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जवळपास साडे चार लाख कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला होता.

मुंबई : मार्च अखेरीला निधी माघारी जाणार म्हणून एरव्ही सुस्त असलेल्या सरकारी कार्यालयांमध्ये खर्च करण्यासाठी होणारी धावपळ दरवर्षीच पाहायला मिळत असते. मात्र, आता यावर चाप येणार असून अखर्चिक निधी उद्यापासून खर्च करण्यास बंदी आणण्यात आली आहे. यामुळे आधीच राज्य सरकारकडे 2.5 लाख कोटींहून अधिकचा निधी पडून असताना विकासकामांसाठी दिलेला निधीही माघारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राज्य सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जवळपास साडे चार लाख कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला होता. मात्र, या 10 महिन्यांत यापैकी केवळ दोन लाख कोटींच्या आसपासच निधी खर्च झाला आहे. यामुळे निम्म्याहून जास्त निधी अखर्चित राहिला होता. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार होती. यामुळे हा निधी कसा खर्च करायचा असा प्रश्न सरकारला पडलेला होता.

आता नव्या बंधनांमुळे सरकारी तिजोरीतील निधीसह अन्य खात्यांकडे वळता केलेला निधीही माघारी येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित राहणार आहे. सरकारने मार्च अखेरीच्या होणाऱ्या कशाही खरेदीवर चाप लावला असून यामध्ये अत्यावश्यक सेवा जसे औषधे खरेदीला परवानगी दिली आहे. अन्य प्रकारच्या खरेदीला 31 मार्च पर्यंत बंदी आणण्यात आली आहे, असे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पMONEYपैसाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार