शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उद्यापासून 31 मार्चपर्यंत सरकारी खरेदीला बंदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 16:56 IST

राज्य सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जवळपास साडे चार लाख कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला होता.

मुंबई : मार्च अखेरीला निधी माघारी जाणार म्हणून एरव्ही सुस्त असलेल्या सरकारी कार्यालयांमध्ये खर्च करण्यासाठी होणारी धावपळ दरवर्षीच पाहायला मिळत असते. मात्र, आता यावर चाप येणार असून अखर्चिक निधी उद्यापासून खर्च करण्यास बंदी आणण्यात आली आहे. यामुळे आधीच राज्य सरकारकडे 2.5 लाख कोटींहून अधिकचा निधी पडून असताना विकासकामांसाठी दिलेला निधीही माघारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

राज्य सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात जवळपास साडे चार लाख कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला होता. मात्र, या 10 महिन्यांत यापैकी केवळ दोन लाख कोटींच्या आसपासच निधी खर्च झाला आहे. यामुळे निम्म्याहून जास्त निधी अखर्चित राहिला होता. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार होती. यामुळे हा निधी कसा खर्च करायचा असा प्रश्न सरकारला पडलेला होता.

आता नव्या बंधनांमुळे सरकारी तिजोरीतील निधीसह अन्य खात्यांकडे वळता केलेला निधीही माघारी येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित राहणार आहे. सरकारने मार्च अखेरीच्या होणाऱ्या कशाही खरेदीवर चाप लावला असून यामध्ये अत्यावश्यक सेवा जसे औषधे खरेदीला परवानगी दिली आहे. अन्य प्रकारच्या खरेदीला 31 मार्च पर्यंत बंदी आणण्यात आली आहे, असे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पMONEYपैसाMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार