शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्र सरकारने केरळला मदत करावी : प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:53 IST

नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळला महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पुणे : नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळला महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. केरळ सरकारने काय मदत पाहिजे हे त्यांना विचारून आवश्यकतेनुसार मदत करावी.केरळमध्ये मदत पाठवताना केंद्र सरकारने जीएसटी लावू नये असेही त्यांनी सुचवले. 

        पुण्यात  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, केरळ येथील नागरिकांना दलदलीत झोपता येत नसल्याने तशी व्यवस्था आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने ही व्यवस्था उभी करायला हवी. 

       पुढे ते म्हणाले की, गोमांस खाल्ल्यामुळे कोप वगैरे अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करावे. केरळमधील जीवन पूर्वरत करणे आवश्यक आहे.लोकांनी मानसिकतेतून बाहेर पडाव. कोण कुठल्या धर्माचा, विचारसरणीचा ही चर्चा होऊ नये. मानवतेच्या दृष्टीने मदत करायला हवी असा विचार त्यांनी मांडला. केरळमधील १७ लाख घरे पडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा असेजी त्यांनी सुचवले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरKerala Floodsकेरळ पूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस