शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 05:41 IST

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.

मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केल्यानंतर शनिवारी भल्या पहाटे राज्यपाला भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र फडणवीस आणि पवारांनी लगेच कामकाज सुरू केले नव्हते.सोमवारी, यशवंतराच चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी फडणवीस यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी विधानभवनात यशवंतराच चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. मात्र, पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार न स्विकारल्याने अनेक तर्वष्ठवितर्वष्ठ काढले जात आहेत.अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना५ हजार ३८० कोटींची मदतमुंबई : मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा केली होती. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना अधिकची मदत मिळावी, यावर या चर्चेत एकमत झाले होते. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव तसेच अर्थ सचिवांशी झालेल्या चर्चेअंती नुकसानग्रस्त शेतकºयांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने मंजुरी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस