शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 05:41 IST

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.

मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केल्यानंतर शनिवारी भल्या पहाटे राज्यपाला भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र फडणवीस आणि पवारांनी लगेच कामकाज सुरू केले नव्हते.सोमवारी, यशवंतराच चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी फडणवीस यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी विधानभवनात यशवंतराच चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. मात्र, पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार न स्विकारल्याने अनेक तर्वष्ठवितर्वष्ठ काढले जात आहेत.अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना५ हजार ३८० कोटींची मदतमुंबई : मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा केली होती. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना अधिकची मदत मिळावी, यावर या चर्चेत एकमत झाले होते. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव तसेच अर्थ सचिवांशी झालेल्या चर्चेअंती नुकसानग्रस्त शेतकºयांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने मंजुरी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस