शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 05:41 IST

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.

मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केल्यानंतर शनिवारी भल्या पहाटे राज्यपाला भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र फडणवीस आणि पवारांनी लगेच कामकाज सुरू केले नव्हते.सोमवारी, यशवंतराच चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी फडणवीस यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी विधानभवनात यशवंतराच चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. मात्र, पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार न स्विकारल्याने अनेक तर्वष्ठवितर्वष्ठ काढले जात आहेत.अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना५ हजार ३८० कोटींची मदतमुंबई : मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा केली होती. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना अधिकची मदत मिळावी, यावर या चर्चेत एकमत झाले होते. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव तसेच अर्थ सचिवांशी झालेल्या चर्चेअंती नुकसानग्रस्त शेतकºयांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने मंजुरी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस