शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Maharashtra Election 2019: नागपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शहरातच जास्त गुन्हे दाखल: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 19:15 IST

राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले आहे. तसेच नागपूरचे प्रतिनिधित्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याने नागपूरातच त्यांना गुन्हा थांबवण्यात अपयश येत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागपूरच्या वर्तमानपत्रात आज (गुरुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसहीत सरकारची जाहिरात आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सरकारला पाच वर्षात बांधता आले नाही. तसेच या दोन्ही स्मारकाचे जलपूजन, भूमिपूजन सरकारने केले, मात्र एक इंचभरही काम झाले नसल्याचे सांगत भाजपा सरकारवर शरद पवारांनी टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आज सांगतात की ५० हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली. कोणाला केली? नुसता बोलाचा भात आणि बोलाचीच कढी फक्त रेटून खोटं बोलून राज्यातील जनतेची फसगत करायची, अशी सध्याच्या राज्यकर्त्यांची वृत्ती आहे. त्याचप्रमाणे वाढत्या बेरोजगारीची चिंता सरकारला नाही. कारखाने बंद झाले म्हणून अनेक लोकांचे रोजगार गेले. जेट एअरवेज कंपनी बंद पडली, त्यामुळे २२ हजार तरुणांना रोजगार गमवावा लागला असल्याचे शरद पवार म्हणाले. राज्यात परिवर्तन करून तुम्हाला एक दिशा दाखवायची आहे. ज्याप्रमाणे छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश येथील राज्यातील लोकांनी भाजपाला परतावून लावले, त्यापद्धतीने महाराष्ट्रातही आपल्याला परिवर्तनाची भूमिका घ्यायची असल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019