शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देत आहे: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 16:32 IST

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असं विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. जम्मू- काश्मीरमधील नागरिक देखील भारतीयचं असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अकोल्यातील प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, आहे. देशहिताच्या मुद्द्यावर तरी किमान सगळ्याच राजकीय पक्षांची मतं एक असली पाहिजे आम्ही विरोधकाना विनंती केली, मात्र ही लोक मानायला तयार नाही. सीमारेषेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश जम्मू- काश्मीरसोबत आहे. आपल्या देशाला कोणतीही जखम होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देत आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीरमधील कलम 370चा महाराष्ट्राचा काय संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रातील जनतेने विरोधकाना संदेश दिलाय, मात्र विरोधकांना कळत नाही. तीनवेळा मराठवाड्यातून मुख्यमंत्री झाले होते. मात्र अजूनही मराठवाड्याला पायाभूत सुविधा मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षा शेवटचा श्वास घेत असून राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं वाजले असून दोन्ही पक्ष फक्त 20 जागा जिंकणार असल्याचा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019