शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देत आहे: पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 16:32 IST

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असा सवाल विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत कलम 370चा काय संबंध असं विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. जम्मू- काश्मीरमधील नागरिक देखील भारतीयचं असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. अकोल्यातील प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, आहे. देशहिताच्या मुद्द्यावर तरी किमान सगळ्याच राजकीय पक्षांची मतं एक असली पाहिजे आम्ही विरोधकाना विनंती केली, मात्र ही लोक मानायला तयार नाही. सीमारेषेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश जम्मू- काश्मीरसोबत आहे. आपल्या देशाला कोणतीही जखम होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील जवान काश्मीरमध्ये सर्वोच्च बलिदान देत आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीरमधील कलम 370चा महाराष्ट्राचा काय संबंध विचारणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रातील जनतेने विरोधकाना संदेश दिलाय, मात्र विरोधकांना कळत नाही. तीनवेळा मराठवाड्यातून मुख्यमंत्री झाले होते. मात्र अजूनही मराठवाड्याला पायाभूत सुविधा मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षा शेवटचा श्वास घेत असून राष्ट्रवादीच्या घड्याळात दहा वाजून दहा मिनिटं वाजले असून दोन्ही पक्ष फक्त 20 जागा जिंकणार असल्याचा टोला नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019