शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Election 2019: तिथं हिरव्याला गाडा म्हणतात अन् इथं... ; आव्हाडांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 22:14 IST

Maharashtra Election 2019: औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कळवा मतदारसंघात आपल्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना, भाजपा-शिवसेनेचे हस्तक मला संपवून टाकण्यासाठी बंदुक घेऊन फिरत आहेत. जितेंद्र आव्हाडचीही किंमत लावली होती. जितेंद्र आव्हाड सगळं विकेल, जितेंद्र आव्हाड आपलं इमान आणि स्वाभिमान कधीही विकणार नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. आपल्या सभेत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली.  

औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन धनुष्यबाणाचा तीर मारा, असे उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेत आहेत. माझ्या मतदारसंघात शिवसेना आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझ्या घराबाहेर 4 जण उभे होते, मला ठार मारण्यासाठी. गौरी लंकेश यांना ज्यांनी जीवे मारलं, तेच ते लोकं होते. पण, माझ्या मृत्युची तारीख परमेश्वरच ठरवेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. आव्हाड यांनी मोदी सरकारवरही टीका केली. सकाळ-संध्याकाळ मोदी फक्त पाकिस्तान-पाकिस्तान एवढंच करतात. पण, पाकिस्तानकडून तेच साखर मागवितात, तेच पाकिस्तानकडून कांदा मागवतात. हम बेवफा हरगीस न थे, पर वफा कर ना सके... असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टोला लगावला. 

दरम्यान, आव्हाड यांनी देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना, तरुणांचा रोजगार गायब होत आहे. पारले जी कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचंही आव्हाड यांनी म्हटले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019