शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यातील आमदारांची अवस्था बिकट, पगार, भत्तेही नाहीत अन् आमदार निधीही नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:33 IST

विधानसभा निवडणुकीत जिंकलेले आमदार राष्ट्रपती राजवटीमुळे केवळ नावापुरते आमदार असून त्यांना आमदार म्हणून कोणताही अधिकार नाही.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जिंकलेले आमदार राष्ट्रपती राजवटीमुळे केवळ नावापुरते आमदार असून त्यांना आमदार म्हणून कोणताही अधिकार नाही. त्यांचा आमदार म्हणून शपथविधीदेखील झालेला नाही. सध्याच्या राजकीय अस्थिरतेत आमदारांच्या भवितव्याचा फैसला काय होईल, कोण जाणे पण त्यांचे वर्तमान डळमळीत आहे.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे विधानसभा संस्थगित झालेली आहे. आमदारांचा शपथविधी झाला असता आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली असती तर आमदारांना निदान पगार तरी सुरू झाले असते, पण शपथविधीच्या आधीच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने यापैकी कोणताही लाभ आमदारांना मिळणार नाही. कोणतेही भत्ते तसेच सुविधादेखील मिळणार नाहीत. जिल्हा नियोजन मंडळाचे (डीपीसी) सदस्यही नाहीत. त्यामुळे या बैठकांना ते उपस्थित राहू शकत नाही.आमदार अधिकाऱ्यांच्या बैठका बोलावू शकत नाहीत, कोणतेही आदेश आमदार म्हणून देऊ शकत नाही. सहा महिने राष्ट्रपती राजवट कायम राहिली आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका घेतल्या गेल्या तर या आमदारांना पेन्शनदेखील मिळणार नाही. विधिमंडळाच्या लेखी मुळात ते आमदारच उरणार नाहीत.जनतेने आपल्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिले पण आज आपण जनतेसाठी काहीही करू शकत नाही, या भावनेमुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. दरवर्षी मिळणाºया दोन कोटी रुपयांच्या आमदार निधीवर तूर्त तरी पाणी सोडावे लागेल. त्यातील एक छदामदेखील राष्ट्रपती राजवटीच्या काळात मिळणार नाही. इतकेच काय तर आमदार निवासाची खोलीदेखील मिळणार नसल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे.>एका जिल्ह्यातील उत्साही आमदाराने लगेच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आदेश देणे सुरू केले. पहिल्या एक-दोन बैठकांना अधिकारी गेले पण नंतर नकार दिला. अधिकाºयांनी जिल्हाधिकारी यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाºयांनी आमदारांना फोन करून बजावल्याने आमदारांची मनमानी बंद झाली.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस