शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:37 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता राखत 288 सदस्यीय विधानसभेत 230 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला आहे. यानंतर आता, या निवडणुकीतील आश्चर्यकारक पराभवाची कारणे समजून घेण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत सर्व सहकारी पक्ष एकत्रितपणे आत्मचिंतन करू, असे काँग्रेसने म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता राखत 288 सदस्यीय विधानसभेत 230 हून अधिक जागा जिंकल्या आहेत.

आश्चर्यकारक पराभव -या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महा विकास आघाडीला केवळ 46 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (एआयसीसी) महासचिव केसी वेणुगोपाल यासंदर्भात एका टीव्ही चॅनलसोबत बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल “धक्कादायक” आणि “अविश्वसनीय” आहेत. “काय झाले हेच आम्हाला समजू शकत नाहीये. हा केवळ काँग्रेस पक्षाचाच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडीचा पराभव आहे. आम्हाला आधी नेमके काय झाले ते समजून घेऊ द्या.

हा संपूर्ण आघाडीचा पराभव - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात काही गडबड झाल्याचे शक्यता वाटते की? असे विचारले असता ते म्हणाले, पराभवानंतर लगेचच मी असा कोणताही आरोप करत नाही. पण, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आम्हाला मोठा धक्का बसला आहे. हे केवळ काँग्रेस पक्षाचेच अपयश नाही, तर संपूर्ण आघाडीचे अपयश आहे. यामुळे आम्ही एकत्र बसून एकत्रितपणे आत्मपरीक्षण करू 

महाराष्ट्रात महायुतीचा जय - निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार, या निवडणुकीत भाजपला 132 जागा, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील, राष्ट्रवादी कँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10, काँग्रेसने 16 तर शिवसेनेने (उद्धव बालासाहेब ठाकरे) 20 जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती