शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 20:53 IST

९१ हजार ६५ रुग्णांवर उपचार, आतापर्यंत १ लाख २३ हजार १९२ कोविडमुक्त

मुंबई : राज्यात बुधवारी ६ हजार ६०३ रुग्णांची नोंद करण्यात आली, तर १९८ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २३ हजार ७२४ झाली आहे. याखेरीज, मृतांचा आकडा ९ हजार ४४८ झाला आहे. दिवसभरात ४ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार १९२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०६ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्यूदर ४.२२ टक्के झाला आहे. राज्यात बुधवारी नोंद झालेल्या १९८ मृत्यूंमध्ये मुंबईत ६२, ठाणे २८, नवी मुंबई ८, पालघर ३, रायगड ३, पनवेल मनपा ३, नाशिक मनपा ५, अहमदनगर १, जळगाव ८, जळगाव मनपा २, पुणे ४, पुणे मनपा २७, पिंपरी चिंचवड मनपा ५, कोल्हापूर ३, सांगली मिरज कुपवाड मनपा २, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ५, जालना ३, बीड १, नांदेड २, अकोला मनपा २, यवतमाळ १ आणि नागपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत १ हजार ३४७ रुग्ण तर ६२ मृत्यू झाले आहे. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ८५६ असून मृत्यू ५ हजार ६४ झाले आहेत. आतापर्यंत ५९ हजार २३८ कोविडमुक्त झाले आहेत. सध्या २३ हजार ५४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३८ हजार ७६२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत. तर ४७ हजार ७२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.

ठाण्यात रुग्णांची संख्या वाढतीच

ठाणे जिल्ह्यात सध्या ५२ हजार ७३३ कोरोना बाधित आहेत. तर १ हजार ४१७ मृत्यू झाले आहेत. मुंबईच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सात हजाराने अधिक आहेत. मुंबईत २३ हजार ५४३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ठाण्यात ३० हजार ६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात २१ हजार २५२ रुग्ण कोरोना (कोविड)मुक्त झाले आहेत.

एकूण रुग्णसंख्येत १३ हजारांहून अधिक प्रौढ रुग्णांचा समावेश

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येने दोन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालानुसार ,कोरोना बाधितांच्या संख्येत ११ ते २० वयोगटातील १३ हजार ९९० प्रौढ रुग्ण आहेत. या रुग्णांचे प्रमाण ६.६३ टक्के आहे. तर शून्य ते १० वयोगटातील साडे सात हजारांहून अधिक रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.६६ टक्के आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई