शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत दम दिला..., जास्त मस्ती कराल तर घरी जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दम दिला होता, ‘आता तुमच्यासह माझ्या जाण्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दम दिला होता, ‘आता तुमच्यासह माझ्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल. विभागाचे काम शिस्तीत झाले पाहिजे.’ त्यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम दिला असून, आमचे पीएस, ओएसडीसुद्धा मुख्यमंत्रीच ठरवितात. आमच्याही हातात आता काही राहिले नाही. त्यामुळे आम्हाला नीट काम करावेच लागेल, असा खुलासा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी केला. 

बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत कोकाटे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी सरकारसोबत सांगड घालून काम केल्यास स्थैर्य व शाश्वती निर्माण होईल. मी बाजार समित्यांना कमी लेखत नाही. याच समित्यांमुळे अनेकजण आमदार, खासदार झाले. राजकारणाचे भविष्य तुमच्या हातात आहे. सरकार निर्माण करण्याचे काम समित्या करत असतात. तुमच्यात क्षमता असून, ती कामाला लावून जास्तीत जास्त लोकाभिमुख काम करा. जनतेच्या आशीर्वादाने बहुमताचे सरकार आले आहे. शिंदेसेनेचे नाव न घेता कुणाच्याही जाण्याने सरकारला धोका नसल्याचे कोकाटे म्हणाले.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस