शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

विधानसभेला अडीच कोटी मतांचे लक्ष्य ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 05:19 IST

मुख्यमंत्री : भाजप कार्यकर्त्यांना केले आवाहन

मुंबई : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातून साडेपाच कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याच्या पन्नास टक्के म्हणजे अडीच कोटी मते मिळविण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.भाजपच्या सदस्यता अभियानाचा प्रारंभ मुंबईत झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील एक कोटी घरांत पक्षाचे सदस्य झाले पाहिजेत. भाजपच्या या पन्नास टक्के मतांच्या फॉर्मुल्यामुळे शिवसेनेसोबतच्या युतीचे काय होणार, याची काळजी कोणीही करण्याचे कारण नाही. जिथे आपल्याला गरज लागेल तिथे आपल्या भरवशावर आणि जिथे मित्राला गरज लागेल तिथे मित्रासाठी आपण काम करू, असेही ते म्हणाले.

मुंबईत पन्नास लाख मतदार आहेत. मुंबईत भाजपचे तीस लाख सदस्य झाले पाहिजेत. देशाची अर्थव्यवस्था विस्तारल्यानंतर तरूणाईला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या व रोजगाराची संधी मिळणार आहे. पुढील पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासात १०० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या विकासात महाराष्ट्र देखील मागे राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.अर्थसंकल्पातून हा देश विकासाच्या कोणत्या वाटेवर जाणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आहे. मात्र ही अर्थव्यवस्था विस्तारत असताना देशातील शेवटच्या घटकाला देखील त्याच्या विकासाचा भाग बनवायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री विद्या ठाकूर, योगेश सागर, माजी मंत्री प्रकाश मेहता, संघटनमंत्री सुनील कर्जतकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस