शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कडधान्ये भरुन ठेवा, उत्पादन घटणार; राज्यातील पेरणी २१ टक्के घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 08:05 IST

राज्यात तुरीची पेरणी केवळ १० लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात झाली. त्यात लातूर विभागात सर्वाधिक ४ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कडधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने मोहीम हाती घेतली होती. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात कडधान्यांची पेरणी २१.४६ टक्क्यांनी घटल्याची माहिती कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत तुरीचा पेरा ११ लाख हेक्टरवर रखडला असून, मूग आणि उडीद लागवडीत तर सर्वाधिक घट झाली आहे.

राज्यात तुरीची पेरणी केवळ १० लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रात झाली. त्यात लातूर विभागात सर्वाधिक ४ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली. यवतमाळ जिल्ह्यात एक लाख ७ हजार हेक्टर, नागपूर जिल्ह्यात ५४ हजार हेक्टर तर अमरावती जिल्ह्यात एक लाख ६ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे.

भाव चांगला तरी तुरीचा पेरा ९ टक्क्यांनी घटलाn३१ जुलैपर्यंत राज्यात कडधान्यांचा पेरा २१.४६ टक्क्यांनी कमी आहे. त्यात तुरीच्या पेरणीतील घट ९ टक्के आहे. सर्वाधिक घट मूग व उडीद लागवडीत दिसते. nराज्यात मागील खरिपात ३ लाख ४४ हजार हेक्टरवर उडदाची लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत एक लाख ९६ हजार हेक्टरपर्यंत लागवड होऊ शकली. इतर कडधान्यांचा पेराही ३२ टक्क्यांनी घटला. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस