शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:53 AM

विधानसभा प्रचाराची फुंकली तुतारी

पुणे : तुम्ही राष्ट्रभक्तांबरोबर काम करत आहात हे तुमचे भाग्य आहे. लोक आता आपले ऐकत आहेत. हीच वेळ योग्य आहे. त्यांना राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार आणायचे आहे, हे सांगा असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले. त्यांनी राज्याची संगीत खुर्ची केली होती, आम्ही ५ वर्षे भक्कम मुख्यमंत्री दिला असे ते म्हणाले.भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, संघटनात्मक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा सोमवारी सायंकाळी येथे नड्डा यांच्या उपस्थितीत झाला. झाला. राष्ट्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश हेही त्यांच्यासमवेत होते. विधानसभेच्या प्रचाराचे बिगूल फुंकताना नड्डा यांनी ३७० कलम तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच जास्त भर दिला.नड्डा म्हणाले, काश्मिरमधील ३७० कलमामुळे तिथे अनेक समस्या होत्या. मोदी व शहा यांनी इच्छाशक्ती दाखवली. राज्यसभेत बहुमत नसतानाही तिथे भाजपच्या सदस्यसंख्येपेक्षा जास्त मतांनी हा विषय मंजूर झाला. ही रणनीती त्या दोघांची होती. आता काश्मीर व देश एक झाला आहे. मुलींना राज्याबाहेर लग्न केले तरीही वडिलोपार्जित संपत्तीत वाटा, अनुसुचित जातींना लोकसभा, विधानसभेत संधी असे अनेक फायदे होणार आहेत.

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर