शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 17:35 IST

महापुरासारख्या संकटात ही लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली.

ठळक मुद्देलोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न : पृथ्वीराज चव्हाणपृथ्वीराज चव्हाण, कोल्हापुरातील पूरग्रस्तांशी साधला संवाद

कोल्हापूर : महापुरासारख्या संकटात ही लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली.चव्हाण यांनी कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्यानंतर ते बोलत होते.यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते..श्री चव्हाण म्हणाले, " सत्ताधारी मंत्र्यांनी पूरस्थिती गंभीर असताना वॊटर शो आणि रोड शो केला, हे ते पूरस्थिती कडे गांभीर्याने पाहत नाहीत याचे लक्षण आहे..पूरस्थिती नंतर आता वातावरण चिघळू नये असे कोणतेही वक्तव्य मंत्र्यांनी करू नये असा सल्ला त्यांनी दिला..(केवळ राज्यासाठी) पूरग्रस्तांना सरकारकडून समाधानकारक मदत नाही

 पूरग्रस्तांना प्रतिदिन ६0 रुपये आणि जनावरांना १00 रुपये अशी देऊ घातलेली मदत योग्य नाही. या मदतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी सोमवारी कोल्हापूरला भेट देत पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष पी. एन. पाटील आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते. चव्हाण यांनी बाजार समितीमधील पूरग्रस्तांच्या छावणीला भेट दिली. तसेच शिवाजी पुलाचीही त्यांनी पाहणी केली.

पूर ओसरताच तातडीने नुकसानीबाबतचे पंचनामे करणे आवश्यक आहे. ते मोठे काम असल्याने त्यासाठी इतर जिल्ह्यांतून आवश्यक असल्यास महसूलचे कर्मचारी आणावे लागतील. आरोग्याचे मोठे काम तातडीने हाती घ्यावे लागेल,’ असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील