शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

'शक्तिपीठ'ला ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा - सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 12:45 IST

सामान्यांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच बेताल वक्तव्य : संस्कृती वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा

कोल्हापूर : पुण्यासह संपूर्ण राज्यात रस्त्यातील खड्ड्यांनी सामान्य माणूस वैतागला आहे. मोठमोठ्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी सरकारच्या फाईल हलल्या जातात, पण रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. शक्तिपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा गेली चार महिने मरणयातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.खासदार सुळे यांनी मंगळवारी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, मे महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे, आम्ही जुलै महिन्यातच सरकारकडे ओल्या दुष्काळाची मागणी केली होती. आमच्या पक्षाच्या आठही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी केली आहे.

काही मंडळी बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत. संस्कृती वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याबाबत आपण विनंती केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आपण जबाबदारी घ्यायला तयार आहे. कोठे तरी बोलण्याविषयी लक्ष्मण रेखा ठरवून घेऊया.यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, अनिल घाटगे, बाजीराव खाडे, अश्विनी माने, पद्मजा तिवले आदींची उपस्थिती होती.

सरकारला लक्ष विचलित करायचे आहेमहागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाने महाराष्ट्र धगधगत असताना त्यावरून लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.

अनेक निवडणुका वेगळ्या लढलोययापूर्वी आम्ही अनेक वेळा निवडणुका वेगळ्या लढलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कार्यकर्त्यांची असते. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ दे, मग अधिक स्पष्टतेने बोलता येईल, असे खासदार सुळे यांनी सांगितले.