शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

औद्योगिक वसाहतीत कामगारांना धोका

By admin | Updated: June 10, 2016 01:27 IST

लघुउद्योगामधील अपघाताच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामगार अडचणीत सापडला आहे.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील लघुउद्योगामधील अपघाताच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामगार अडचणीत सापडला आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या असुरक्षित धोरणामुळे कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रामकमल केमिकलमध्ये कामगाराला रासायनिक प्रक्रियेदरम्यान वाफ लागल्यामुळे कुरकुंभ येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याला औषध उपचाराऐवजी घरी जाऊन आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. नंतर इतर कामगारांच्या मदतीने या कामगाराला उपचारासाठी नेण्यात आले. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील या लघुउद्योगांमध्ये अवैधरीत्या रासायनिक साठा ठेवणे, परवानगी नसणाऱ्या रसायनांवर प्रक्रिया करण्याचा प्रकारदेखील सर्रासपणे सुरू असल्याचे कामगारवर्गातून बोलले जात आहे. कुरकुंभ येथील रासायनिक प्रकल्पावर कुठल्याही प्रकारचे प्रशासनिक नियंत्रण राहिलेच नाही. प्रदूषण असो किंवा अन्य सुरक्षा साधन पुरवण्यात येणारे अपयश त्यामुळे अपघाताच्या घटना या वारंवार होतच राहतात.(वार्ताहर)>रामकमल केमिकलमध्ये याआधीदेखील अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. कंपनी व्यवस्थापन सुरक्षेच्या सुविधा पुरवण्यात चुकारपणा करीत आहे. कंपनीच्या अंतर्गत असणाऱ्या अपुऱ्या जागेत रासायनिक साठा ठेवल्यामुळे अपघात होत असतानादेखील यावर उपाययोजना झालेल्या नाहीत.