शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

India China FaceOff: "सीमेवरील तणाव निवळल्यानंतर 'ते' ५०२० कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मार्गी लागणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 6:15 AM

सरकारने १५ जूनला १६ हजार कोटींचे १२ महत्वाचे औद्योगिक गुंतवणूक करार केले होते.

मुंबई : चीनमधील कंपन्यांशी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलेले ५०२० कोटी रुपयांचे सामंजस्य करार पूर्णत्वास जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी स्पष्ट केले. सीमेवरील तणाव निवळण्याची चिन्हे असल्याने या प्रकल्पात अडचण येणार नाही असे ते म्हणाले. सरकारने १५ जूनला १६ हजार कोटींचे १२ महत्वाचे औद्योगिक गुंतवणूक करार केले होते. त्यात हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स (फोटोन सोबत संयुक्त भागीदारी) आणि ग्रेट वॉल मोटर्स या चिनी कंपन्यांच्या अनुक्रमे २५०कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटींच्या करारांचा समावेश होता. हे करार भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जैसे थे ठेवले होते. दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होतील असे दिसत असल्याने अंमलबजावणीत अडथळे येणार नाहीत असे वाटत असल्याचे देसाई म्हणाले.>उद्योग विभागाने बुधवारी हजार कोटींच्या गुंतवणुकीचे दोन करार केले. डीबीजी इस्टेट कंपनीशी ९०० कोटींचा करार झाला. त्यातून २७०० नोकऱ्या मिळतील. ही कंपनी अमेझॉन, फ्लिपकार्ट आदी कंपन्यांसाठी भिवंडीत लॉजिस्टिक पार्क उभारेल. कंपनी सुपा येथेही उद्योग सुरू करणार आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchinaचीन