शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

राज्यात तापमानात वाढ; पारा ४० अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 07:28 IST

सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  

मुंबई : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  स्कायमेटकडील माहितीनुसार,प्री मान्सून हंगामास आता दोन महिने उलटले आहेत. तिसऱ्या महिन्याची सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही राज्यात पावसाची शक्यता आहे. परिणामी, तापमानात वाढ होणार नाही. तरीही मध्य भारतात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मालेगाव सर्वाधिक उष्णमालेगावची देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत येथे ४३.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य भारतातील काही शहरांचा पारा घसरला आहे. ४५ अशांपर्यंत दाखल झालेले कमाल तापमान ४३ अंशापर्यंत खाली घसरले आहे.कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मालेगाव (महाराष्ट्र) - ४३.६, अकोला (महाराष्ट्र) - ४३.४, जळगाव (महाराष्ट्र) - ४३, खरगौन (मध्यप्रदेश) - ४३, फलोदी (राजस्थान) - ४३,दुर्ग (छत्तीसगढ) - ४२.८, मेडक (तेलंगणा) - ४२.६, जैसमलर (राजस्थान) - ४२.५, खंडवा (मध्य प्रदेश) - ४२.५, आदिलाबाद (तेलंगणा) - ४२.३

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान