शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राज्यात तापमानात वाढ; पारा ४० अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 07:28 IST

सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  

मुंबई : महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत असून, सर्वाधिक उष्ण शहरांसाठीच्या यादीतील पहिल्या दहा क्रमांकामध्ये असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास आहे.  स्कायमेटकडील माहितीनुसार,प्री मान्सून हंगामास आता दोन महिने उलटले आहेत. तिसऱ्या महिन्याची सुरुवात झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात काही राज्यात पावसाची शक्यता आहे. परिणामी, तापमानात वाढ होणार नाही. तरीही मध्य भारतात मात्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मालेगाव सर्वाधिक उष्णमालेगावची देशातील सर्वात उष्ण शहरांमध्ये नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत येथे ४३.६ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य भारतातील काही शहरांचा पारा घसरला आहे. ४५ अशांपर्यंत दाखल झालेले कमाल तापमान ४३ अंशापर्यंत खाली घसरले आहे.कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)मालेगाव (महाराष्ट्र) - ४३.६, अकोला (महाराष्ट्र) - ४३.४, जळगाव (महाराष्ट्र) - ४३, खरगौन (मध्यप्रदेश) - ४३, फलोदी (राजस्थान) - ४३,दुर्ग (छत्तीसगढ) - ४२.८, मेडक (तेलंगणा) - ४२.६, जैसमलर (राजस्थान) - ४२.५, खंडवा (मध्य प्रदेश) - ४२.५, आदिलाबाद (तेलंगणा) - ४२.३

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रweatherहवामान