शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मराठा मूक मोर्चा बोलू लागल्यास क्रांती - रावसाहेब कसबे

By admin | Updated: October 10, 2016 21:22 IST

मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने गरीब, कष्टकरी , शेतक-यांची मुले सहभागी होत असून मोर्चातील तरुण पुढा-यांच्या विरोधात बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 10 - मराठा क्रांती मुक मोर्चात लाखोंच्या संख्येने गरीब, कष्टकरी , शेतक-यांची मुले सहभागी होत असून मोर्चातील तरुण पुढा-यांच्या विरोधात बोलतील म्हणून त्यांना बोलू दिले जात नाही. परंतु, मराठा क्रांती मुक मोर्चा बोलेल त्या दिवशी क्रांती होईल,असे मत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, कॅनडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन तसेच फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त ह्यबौध्द धम्म: 60 वर्षाचा प्रवास एक आकलन ह्णया विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रावसाहेब कसबे बोलत होते. कार्यक्रमास माजी अतिरिक्त जिल्हा अधिकारी पंजाबराव वानखेडे, पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख अतुल गोतसुर्वे, रोहिदास जाधव, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे आदी उपस्थित होते.लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक समानता आली नाही तर अराजकता येईल,असे भाकित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते,असे नमूद करून कसबे म्हणाले, समाजातील आर्थिक विषमतेमुळे राज्य भरात मराठा क्रांती मोर्चे काढले जात आहेत.परंतु, राज्याची सत्ता काही मोजक्या घराण्यांच्या हातात आहे. मराठा क्रांती मुक मोर्चाला बोलूता येत नाही. त्यामुळे मोर्चात सहभागी होणा-या तरुणांची फसवणूक होत आहे.मात्र,ज्या दिवशी मोर्चा बोलू लागेल त्या दिवशी क्रांती होईल.