शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 14:30 IST

Sambhaji Raje Chhatrapati statement on Maratha Reservation :अधिवेशनात कुठल्याच नेत्याने आरक्षणाबाबत आवाज उठवला नाही

ठळक मुद्देसरकारने एमपीएससीच्या 2185 तरुणांच्या बाबतीत लवकर योग्य निर्णय घ्यावा

कोल्हापूर:मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आज कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 'सारथीव्यतिरिक्त इतर मागण्यांबाबत सरकारकडून जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार,'असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आता समाज नाही, तर लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. अधिवेशनात कुणीच काही बोलले नाहीत. मी मुळातच शांत स्वभावाचा आहे, कधी आवाज वाढवायचा कधी काय करायचे हे आम्हाला माहीत आहे. सरकारने एमपीएससीच्या 2185 तरुणांच्या बाबतीत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले.

'सारथी'साठीची 1 हजार कोटींची मदत जाहीर करावी'सरकारने सारथीसंदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि 1 हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. मलाही कल्पना आहे, की हजार कोटी एक वर्षात खर्च करणे, एवढे सोपे नाही. त्यासाठी तुम्ही तीन फेज करू शकता. सारथीच्या बाबतीत एक महिना आता जवळपास होत आलेला आहे, सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे संभाजीराजे म्हणाले. तसेच, सारथी बोर्डाची महत्वाची बैठक 14 जुलै रोजी होणार असून, या बैठकीनंतर पुढील रुपरेशा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारला मागण्या मान्यते पुढे म्हणाले की, मी आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे मांडले. नरेंद्र पाटलांनीही कसे आरक्षण मिळणार हे सांगितले. नरेंद्र पाटील यांच्या वडिलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, ते काही चुकीचे करतील असे मला वाटत नाही. मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 21 जून रोजी सांगितले होते. सरकारने 21 दिवसांत निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असेही संभाजीराजे म्हणाले. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर