शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अलमट्टीपेक्षा हिप्परगीची उंची जास्त, मग सांगली, कोल्हापूरला धोका कसा; लक्ष्मण सवदींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:52 IST

उंची वाढविण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण, कर्नाटकवर खापर फोडण्याचा प्रयत्न

अथणी (कर्नाटक) : अलमट्टी धरणापेक्षा हिप्परगी बॅरेजची उंची जास्त आहे. अलमट्टी भरले, तरी हिप्परगी बॅरेज पाण्याखाली जात नाही. या स्थितीत अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत महापूर येतो हे थोतांड आहे. सांगली, कोल्हापूरच्या राजकारण्यांनी व अधिकाऱ्यांनी विनाकारण गोंधळ व गैरसमज निर्माण करू नयेत, असे आवाहन कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.अथणी येथे संपर्क कार्यालयातील पत्रकार बैठकीत सवदी बोलत होते. ते म्हणाले, अलमट्टीची उंची ५२४ मीटर केल्यास त्याचा परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर होत नाही. हिप्परगी बॅरेजची उंची अलमट्टीपेक्षाही २ मीटरने जास्त म्हणजे ५२६ मीटर आहे. अलमट्टी पूर्ण क्षमतेने भरले, तरी हिप्परगी बॅरेज पाण्याखाली जात नाही. या स्थितीत अलमट्टी भरल्यावर सांगली, कोल्हापुरात महापूर येतो असे कसे म्हणता येईल? या बाबतीत महाराष्ट्र सरकार व लोकप्रतिनिधी विनाकारण गोंधळ करून घेत आहेत. अलमट्टी आणि हिप्परगी बॅरेजच्या उंचीची त्यांनी माहिती करून घ्यावी आणि मगच अलमट्टीविरोधात तक्रार करावी.

उंची वाढविण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्णसवदी म्हणाले, सध्या अलमट्टी धरण ५१९ मीटर उंच आहे. उंची ५२४ मीटर करण्यासाशाळेच्या इमारतीसाठी निधी द्यावाठी सर्व तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाली आहे. आता फक्त गेट बसविण्याचेच काम शिल्लक आहे. उंची वाढीनंतर कर्नाटक शासन १ लाख ३० हजार एकर जमीन संपादित करणार आहे. त्यामध्ये ७२ हजार एकर जमीन पाण्याखाली बुडणार असून उर्वरित जमिनीवर धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना एकूण ६५ हजार कोटी रुपयांची भरपाई देणार आहोत. या प्रक्रियेला अगोदरच विलंब झाला आहे. आता पुढची पावले गतीने उचलणार आहोत.