शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

हिंदू धर्म संकुचित, कर्मठ; ऋषिमुनींनी वेदात जे सांगितले, ते प्रत्यक्षात घडले नाही - सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:21 IST

सबनीस म्हणाले, हिंदू-बौद्ध धर्मात मातंग ऋषींचे महत्त्वाचे योगदान आहे. मातंग हा शब्द जातिवाचक नाही. रामायणातील हनुमान तसेच वानरेही मातंग कुळातील होती.

पिंपरी (जि. पुणे) :हिंदू धर्म संकुचित, कर्मठ आहे. ऋषिमुनी यांनी वेदात जे सांगितले आहे, ते प्रत्यक्षात घडले नाही. पशू आणि मानव एकच असल्याचे सांगणारा धर्म माणसांमाणसात फरक करतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. काळेवाडी येथे मातंग ऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सबनीस बोलत होते. 

याप्रसंगी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, माजी मंत्री दिलीप कांबळे, उद्योजक पीयूष गोयल, अभिनेता संदीप पाठक आदी उपस्थित होते.  सबनीस म्हणाले, हिंदू-बौद्ध धर्मात मातंग ऋषींचे महत्त्वाचे योगदान आहे. मातंग हा शब्द जातिवाचक नाही. रामायणातील हनुमान तसेच वानरेही मातंग कुळातील होती. सगळ्या जातीय, भारतीय-जागतिक मानदंड एक करणारे अण्णा भाऊ साठे हे एकमेव आहेत. संताला जात धर्म नसते. 

 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसHinduismहिंदुइझमHinduहिंदू