शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 07:32 IST

बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४४ अंशावर

मुंबई : उष्णतेच्या लाटेने उत्तर भारत गारद झाला असतानाच महाराष्ट्राला देखील याच्या वरचेवर झळा बसत आहेत. यामुळे बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३८ ते ४४ अंशावर दाखल झाले असून, आता हवामान खात्याने विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा दिल्याने पाऱ्याची धग आणखी वाढणार आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास हाेते. मुंबईचे तापमान ३४ अंशाच्या आसपास असून, आर्द्रतेमधील वाढीमुळे उकाड्यात भर पडत असून, मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त आहेत.

  • ५ मे : कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील.
  • ६, ७ आणि ८ मे : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील.

५ ते ८ मे दरम्यान विदर्भात तर ५ मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. पश्चिम राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये ६ ते ८ मे दरम्यान तर पूर्व राजस्थानात ७ ते ८ मे दरम्यान उष्णतेची लाट राहील.कृष्णानंद होसाळीकर,अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भ