शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

महायुती लोकांनी स्वीकारली? उत्तर या निवडणुकीतून मिळालं; आता हेच निकाल...; नितेश राणे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:55 IST

"आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे."

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल येत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा आघाडी घेतली असून महायुतीला प्रचंड जागा मिळाल्या आहेत. जनतेने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे समर्थन असलेल्या सर्वाधक पॅनल्सच्या बाजूने आपला कौल दिला आहे. यासंदर्भात बोलताना, महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे. तुम्हाला हेच निकाल उद्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट - नितेश राणे म्हणाले, "आज महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र म्हणजे महायुती, हे एक समिकरण झाले आहे. निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट आहे. यात आमची परीक्षा असते, आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे." 

"ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तळागाळातल्या निवडणुका असतात. त्या गावपातळीवरील निवडणुका असतात. त्यामुळे, गावपातळीवर जनतेने आमच्या महायुच्या सरकारला निवडले असेल, तर तुम्हाला तेच निकाल उद्या, लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत," असेही नितेश  राणे यानी म्हले आहे. 

यापूढच्या कोणत्याही निवडणुकीत महायुती शिवाय पर्याय नाही - राणे म्हणाले, सिंद्धुदुर्गचा विकास भाजप आणि महायुती सरकारच करत आहे, दुसरं निधी कोण आणतय. आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेय एकत्रितपणे लोकांची सेवा करत आहेत. मला विश्वास आहे की, यापूढच्या कोणत्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. 

राणे साहेब, रवी चव्हानजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत. कुडाळ मालवनच्या मतदार संघात निलेश राणे यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. तेसेच प्रतिबिंब तुम्हाला तिन्ही मतदारसंघांत दिसत असल्याने आणि  विकास आम्हीच करत आहोत यावर जनतेचा विश्वास बसत असल्याने, आज ग्रामपंचायतीचे हे निकाल आपल्याला दिसत आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार