शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महायुती लोकांनी स्वीकारली? उत्तर या निवडणुकीतून मिळालं; आता हेच निकाल...; नितेश राणे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:55 IST

"आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे."

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल येत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा आघाडी घेतली असून महायुतीला प्रचंड जागा मिळाल्या आहेत. जनतेने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे समर्थन असलेल्या सर्वाधक पॅनल्सच्या बाजूने आपला कौल दिला आहे. यासंदर्भात बोलताना, महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे. तुम्हाला हेच निकाल उद्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट - नितेश राणे म्हणाले, "आज महाराष्ट्र म्हणजे भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र म्हणजे महायुती, हे एक समिकरण झाले आहे. निवडणुकीचे निकाल हे लिटमस टेस्ट आहे. यात आमची परीक्षा असते, आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे." 

"ग्रामपंचायतीच्या निवडणुका या तळागाळातल्या निवडणुका असतात. त्या गावपातळीवरील निवडणुका असतात. त्यामुळे, गावपातळीवर जनतेने आमच्या महायुच्या सरकारला निवडले असेल, तर तुम्हाला तेच निकाल उद्या, लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीत दिसणार आहेत," असेही नितेश  राणे यानी म्हले आहे. 

यापूढच्या कोणत्याही निवडणुकीत महायुती शिवाय पर्याय नाही - राणे म्हणाले, सिंद्धुदुर्गचा विकास भाजप आणि महायुती सरकारच करत आहे, दुसरं निधी कोण आणतय. आमच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्तेय एकत्रितपणे लोकांची सेवा करत आहेत. मला विश्वास आहे की, यापूढच्या कोणत्याही निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. 

राणे साहेब, रवी चव्हानजी आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत आहोत. कुडाळ मालवनच्या मतदार संघात निलेश राणे यांनी विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. तेसेच प्रतिबिंब तुम्हाला तिन्ही मतदारसंघांत दिसत असल्याने आणि  विकास आम्हीच करत आहोत यावर जनतेचा विश्वास बसत असल्याने, आज ग्रामपंचायतीचे हे निकाल आपल्याला दिसत आहेत, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार