शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पाऊस पळवतोय शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By admin | Updated: October 10, 2016 13:25 IST

संपूर्ण कोकण पट्ट्यात परतीच्या पावसाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातला असून याचा फटका भात शेतीला बसला आहे.

ऑनलाईन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. १० -  संपूर्ण कोकण पट्ट्यात परतीच्या पावसाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातला असून याचा फटका भात शेतीला बसला आहे. पावसाच्या संततधारेने कापणीला आलेली भातशेती जमिनीवर  लोळत पडली आहे. धान फोल होण्याबरोबरच त्याला अंकुर फूटण्याची शक्यता वाढली आहे. परतीच्या पावसाने असेच सातत्य राखले तर शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
सिंधुदुर्गात ग्रामीण भागातील ८० टक्के जनता भातशेतीवर उदरनिर्वाह करते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भाताचे उत्पादन भरघोस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता भातपिक कापणीस आले असताना शनिवारपासून कोकणात संततधार पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. किमान पुढील पंधरा दिवस पावसाने विश्रांती घेणे शेतकऱ्यांसाठी हितावह ठरणार आहे.