शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे टिकेल; शरद पवारांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 06:40 IST

मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेची वेळ अद्याप यायची बाकी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची परीक्षेची घडी अद्याप यायची आहे, पण त्यांचा मार्ग योग्य आहे, असेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.स्वत: या सरकारचे रिमोट कंट्रोल असल्याचा इन्कार करून पवार म्हणाले की, विचारल्याशिवाय सरकारला सल्ला द्यायचा नाही, अशी भूमिका मी घेतली आहे. राज्यहिताबाबत काही सूचना असतील, तर त्यावर पक्षांतर्गत चर्चा होते. उद्धव यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आहे. ज्यांना जे काम दिले ते त्यांनी करावे, त्यात हस्तक्षेप नाही, अशी त्यांची भूमिका असते.राज ठाकरेंशीही संवादमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मतभेद असतील, पण मनभेद नाही. सुसंवाद आहे. आजही आमचे बोलणे होत असते. राजकारणात एक पोकळी असते.तीन पक्षांचे सरकार असताना विरोधी पक्ष म्हणून पोकळी दिसते. ती भाजप भरून काढेल की मनसे, हे येणाऱ्या काळात ठरेल, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे