शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 19:23 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. या विरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला  काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे सांगून शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.       

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांबाबत व सरकार निर्मित संकटाला ज्या परिस्थितीत शेतकरी सामोरे जात आहेत, त्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत सरकारची अनास्था आणि सरकारने केलेली उपेक्षा शेतक-यांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे. शेतक-यांना आंदोलन करण्याकरिता सरकारनेच भाग पाडले आहे त्यामुळे सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तात्काळ आंदोलक शेतक-यांशी चर्चा करून शेतक-यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.

दूध हा जीवनाश्यक वस्तूंमध्ये मोडणारा घटक आहे. दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांसाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा त्यात कोणताही दोष नाही. त्यामुळे शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये आणि सामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये याची काळजी घ्यावी अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आंदोलक शेतक-यांना केली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMilk Supplyदूध पुरवठाMaharashtraमहाराष्ट्र