शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 19:23 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. या विरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला  काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे सांगून शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.       

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाला दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांबाबत व सरकार निर्मित संकटाला ज्या परिस्थितीत शेतकरी सामोरे जात आहेत, त्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. शेतक-यांच्या प्रश्नांबाबत सरकारची अनास्था आणि सरकारने केलेली उपेक्षा शेतक-यांच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे. शेतक-यांना आंदोलन करण्याकरिता सरकारनेच भाग पाडले आहे त्यामुळे सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तात्काळ आंदोलक शेतक-यांशी चर्चा करून शेतक-यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.

दूध हा जीवनाश्यक वस्तूंमध्ये मोडणारा घटक आहे. दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्यांसाठी सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा त्यात कोणताही दोष नाही. त्यामुळे शेतक-यांनी दुधाची नासाडी करू नये आणि सामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये याची काळजी घ्यावी अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आंदोलक शेतक-यांना केली आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMilk Supplyदूध पुरवठाMaharashtraमहाराष्ट्र