शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

गडचिरोलीत १५.१४ तर नंदूरबारमध्ये २२.११ टक्के लोकांना नळाद्वारे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:34 AM

एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील आदिवसीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात नळाद्वारे केवळ १५.१४ टक्के तर नंदूरबारमध्ये २२.११ टक्के लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील आदिवसीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात नळाद्वारे केवळ १५.१४ टक्के तर नंदूरबारमध्ये २२.११ टक्के लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत सर्वात शोचनीय परिस्थिती बिहारमधील जमुई जिल्ह्याची असून तिथे अवघ्या १.२७ टक्के लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा होतो.उस्मानाबाद व वाशिममध्ये मात्र तुलनेने बरी स्थिती असून तिथे अनुक्रमे ७३.८२ टक्के व ७४.८९ टक्के लोकांना नळाने पाणीपुरवठा केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान, ओदिशा तसेच नक्षलग्रस्त छत्तीसगढ, झारखंड या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. याबाबत सीतेचे जन्मस्थळ मानल्या जाणाऱ्या सीतामढी जिल्ह्यासह बिहारमधील १२ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्येही विदारक स्थिती आहे. सीतामढीत ४.२५ टक्के तर वैशाली-मुजफ्फरपूरमध्ये २.८४ टक्के लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या एका दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :WaterपाणीGadchiroliगडचिरोली