शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

बेस्टचा प्रवासी संख्या वाढवण्यावर भर

By admin | Updated: June 10, 2016 01:56 IST

बेस्टच्या तिकीट भाड्यात वाढ होत असल्याने मुंबईकरांनी आपला काहीसा रोख रिक्षा, टॅक्सी, लोकल आणि मेट्रोकडे वळवला आहे.

मुंबई : बेस्टच्या तिकीट भाड्यात वाढ होत असल्याने मुंबईकरांनी आपला काहीसा रोख रिक्षा, टॅक्सी, लोकल आणि मेट्रोकडे वळवला आहे. अशातच बेस्ट प्रवाशांची संख्या वाढावी, त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात म्हणून बेस्टने ‘प्रवाशांशी थेट भेट’ हे अभियानच हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रवाशांच्या अडचणींसह सूचनांची नोंद घेण्यात येणार आहे.बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाने प्रवाशांच्या मनात उपक्रमाच्या बससेवेबद्दल विश्वास निर्माण करून बेस्टचे उत्पन्न आणि प्रवासी वाढवण्यासाठी ‘प्रवाशांशी थेट भेट’ हे प्रवासी संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत १२ जून रोजी बेस्ट उपक्रमाच्या मध्य उपनगर विभागातील धारावी, काळा किल्ला, कुर्ला, मरोळ, मजास, दिंडोशी आणि मागाठणे या आगारांचे आगार व्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी सकाळी ११ वाजता आगारांमध्ये उपस्थित राहत प्रवाशांशी संवाद साधणार आहेत. या वेळी बससेवेसंबंधातील प्रवाशांच्या अडचणी आणि सूचनांची नोंद घेण्यात येणार आहे. शिवाय बससेवेचा स्तर सुधारण्यासाठी आणि प्रवासी उत्पन्नात वाढ करण्यासाठी बसप्रवाशांकडून सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.