शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 03:13 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत

चंद्रपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढत्या जनाधारामुळे केंद्रातील भाजपा सरकार भयभीत झाले असून गांधी कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी बोफोर्ससारखी जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे मोदी सरकारवर चढविला.ते चंद्रपूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी गांधी कुटुंबीयांवर स्तुती सुमने उधळली. ते म्हणाले, न्यायालयाने राजीव गांधींना ज्या प्रकरणात क्लिन चीट दिली आहे, अशी प्रकरणे आता उकरून काढली जात आहे. बंद झालेल्या फाईली पुन्हा उकरून काढून अशा कर्तुत्ववान माणसाची प्रतिमा मलीन करण्याचा खटाटोप भाजपा करत आहे, असेही खा. पवार म्हणाले.‘मी लाभार्थी’ जाहिरातील मजकूर वास्तवाशी धरून नसल्याचा आरोप करत खा. पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत प्रकाशित जाहिरातीचा मजकूर वाचून दाखविला. यामध्ये राज्य शासन किती खोटे बोलते हे सांगितले.राहुल गांधी आक्रमक -राहुल गांधी सध्या आक्रमक भूमिकेत दिसत आहे. त्यांनी यामध्ये सातत्य राखण्याची गरज आहे. गुजरातमध्ये ते पहिल्या दिवसापासून स्टेजवर दिसत आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे गौरवोद्गार पवार यांनी काढले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीRajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस