शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ना शवविच्छेदन, ना पंचनामा; गारपिटीत मृत्यू झालेली जनावरं गोठ्यातच पडून; शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:54 IST

तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

जालना: राज्यातील शेतकऱ्यांना गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधनाची हानी झाल्यामुळे दुहेरी फटका बसला आहे. या सगळ्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सध्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कृपाकटाक्ष आपल्यावर कधी पडेल, याची प्रतिक्षा करावी लागत आहे. जालन्यात यामुळे अनेक जनावरांचे मृतदेह गोठ्यातच पडून आहेत. गारपिटीमुळे मृत्यू पावलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केल्याशिवाय मदत मिळणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांकडून पंचनामे होण्याचे काम बाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी गारपिटीत मृत्यूमुखी पडलेली त्यांची जनावरे घराबाहेर तशीच ठेवून दिली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सध्या या भागाचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या घरासमोर मेलेली जनावरे आढळून आली. यावरून विरोधकांकडून भाजपा सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. विदर्भातदेखील पक्ष्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मंगळवारी रात्री झालेल्या तुफान गारपिटीत 300 पोपटांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर पोपटांची मोठी वस्ती होती. मंगळवारच्या तुफान गारपिटीत या झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. यापैकी 300 पोपटांचा दुर्देवी अंत झाला होता. 

टॅग्स :FarmerशेतकरीHailstormगारपीट