शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

परतीच्या पावसात भिजलं पिक, दिवाळी साजरी कशी होणार या चिंतेत शेतक-याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 17:35 IST

दिवाळी तोंडावर आली असताना नुकत्याच आलेल्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन भिजले. त्यामुळे दिवाळी साजरी कशी होणार, या विवंचणेत

तिवसा (अमरावती) : दिवाळी तोंडावर आली असताना नुकत्याच आलेल्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन भिजले. त्यामुळे दिवाळी साजरी कशी होणार, या विवंचणेत तिवसा तालुक्यातील जावरा फत्तेपूर येथील एका शेतक-याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

अतुल ऊर्फ पिंटू साहेबराव रामपुरे (२६) असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, अतुलने एका एकरात सोयाबीन पेरले होते. सोयाबीन भिजल्याने खर्च कसा निघणार याची चिंता त्याला वाटू लागली होती. यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

तिवसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाला सुपूर्द केला. त्याच्या पार्थिवावर जावरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर एका तरुणाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस