शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे

By admin | Updated: April 19, 2017 02:32 IST

सरकारने शेतीमालाला योग्य भाव दिला, तर भविष्यात कर्जमाफीची गरज उरणार नाही. पण आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे

शहापूर (ठाणे) : सरकारने शेतीमालाला योग्य भाव दिला, तर भविष्यात कर्जमाफीची गरज उरणार नाही. पण आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलाच पाहिजे. तो कोरा केला नाही तर शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेथून म्हणजे रायगडातून संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरु वात होईल. त्यानंतर मात्र ‘याचना नहीं, अब रण होगा, संघर्ष बडा भीषण होगा,’ असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.शेतकरी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शहापूर येथे समारोप झाला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील, आ. पांडुरंग बरोरा, आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.