शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वीजदरवाढीचा प्रस्ताव ग्राहकांचे कंबरडे मोडणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 6:24 AM

तज्ज्ञांचे मत; औद्योगिक विकासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणने पाच वर्षांत एकूण ६० हजार ३१३ कोटी रुपयांचा अतिरिक्त वसुली मागणारा, सरासरी एकूण २०.४ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला असून, या प्रस्तावामुळे राज्यातील सर्वसामान्य घरगुती ग्राहक, व्यापारी ग्राहक, औद्योगिक ग्राहकांचे कंबरडे मोडणारा आहे. ही बाब राज्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासास खीळ घालणारा आहे, असे मत वीजतज्ज्ञांनी मांडले.महावितरणच्या वीजदरवाढीच्या प्रस्तावावर नवी मुंबई येथील सिडको भवनात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने वीजदरवाढीवर आपले म्हणणे मांडले. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी याबाबत सांगितले की, महावितरणने जाहिरातीमध्ये १, २ आणि ५ टक्के असे आकडे दाखविले आहेत. महावितरणचा सध्याचा सरासरी पुरवठा आकार ६ रुपये ७३ पैसे प्रति युनिट आहे. २०२०-२१ मधील हा आकार ७ रुपये २४ पैसे प्रति युनिट म्हणजे ७.६ टक्के आहे. २०२४-२५ मधील आकार ८ रुपये १० पैसे प्रति युनिट आहे. म्हणजेच सध्याच्या दराच्या तुलनेने एकूण वाढ २०.४ टक्के आहे. सध्याचे औद्योगिक वीजदर शेजारील राज्यांपेक्षा २० ते ४० टक्क्यांनी अधिक आहेत. परिणामी महावितरणच्या वीजदरवाढीच्या प्रस्तावास मंजुरी देणे म्हणजे वीजग्राहकांवर अन्याय आहे.वीजदरवाढीचा फटका उच्चदाब, लघुदाब औद्योगिक ग्राहक, यंत्रमागधारक, व्यापाऱ्यांना बसेल. दरवाढ एप्रिल २०२० पासून अपेक्षित असून आताच्या दराच्या तुलनेत किमान १५ ते ३० टक्के अधिक होऊ शकते, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

टॅग्स :electricityवीज