शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; महाविकास आघाडीचा निर्णय शिंदे सरकारने फिरवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 10:26 IST

चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलला आहे.

मुंबई: राज्यात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. हा निर्णय घेऊन चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलला आहे.

पूर्वीही राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय एखाद्या प्रकरणाचा थेट तपास करू शकत होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी एक निर्णय घेऊन सीबीआयला राज्य सरकारची परवानगी बंधनकारक केली होती. 

राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगी आवश्यकता असेल, असा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे.

परवानगीचे घातले होते बंधन१. महाविकास आघाडी सरकार असताना सीबीआयने अनेक १. प्रकरणात राज्यात थेट तपास सुरु केला होता. त्यामुळे केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावेळी केला होता.२. यातील अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून मुंबई पोलीस आणि सीबीआयमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर सीबीआयचा हा थेट तपासाचा अधिकार काढून घेण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरवले.३. अनिल देशमुख गृहमंत्री असताना गृहविभागाने सीबीआयला राज्य सरकारची परवानगी बंधनकारक करणारा प्रस्ताव तयार केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याला २१ ऑक्टोबर २०२१ रोजी मंजुरी दिली होती.

- २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर देशातील: ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही अशा महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. सत्ताबदल झाल्यानंतर निर्णय फिरवला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेCBIगुन्हा अन्वेषण विभाग