शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शाळा सुरू होताना सोमवारी शिक्षणाचा उत्सव होऊ द्या...! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 06:52 IST

शालेय शिक्षणमंत्री, शिक्षणतज्ज्ञ यांनी केल्या महत्त्वाच्या सूचना

ठळक मुद्देशालेय शिक्षणमंत्री, शिक्षणतज्ज्ञ यांनी केल्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई : येत्या सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरक्षित पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा उत्सव होऊन विद्यार्थ्यांचे स्वागत व्हायला हवे, असे मत शालेय शिक्षणमंत्री यांनी व्यक्त केले. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचे सदस्य,शिक्षणतज्ज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षणमंत्री या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुरुवातीचे दोन आठवडे तरी परीक्षा, अभ्यासक्रम नको

  • मुलांची शाळेत  जाण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारी करणे हे पालकांसाठी मोठे आव्हान असणार असल्याची प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी दिली. शिवाय पहिल्या दोन आठवड्यात तरी किमान परीक्षा, अभ्यासक्रम या गोष्टी पाहू नयेत, मुलांना आधी शाळेत योग्य पद्धतीने व्यक्त होऊ द्यावे. 
  • संयमाने हाताळण्याची आवश्यकता
  • विद्यार्थ्यांना समजून घेऊन अध्यापन करावे, असे आवाहन शिक्षण तज्ज्ञ हेमांगी जोशी यांनी केले. शिक्षकांनीसुद्धा स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपावे, असेही त्यांनी सांगितले. 

सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ द्याकोरोना काळात शिक्षकांनी अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत राबविलेल्या विविध प्रयोगाचे कौतुक करून शाळा सुरक्षित सुरू करण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, प्रसार माध्यमे, सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते मोलाची भूमिका बजावू शकतात, असा आशावाद शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्र