शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सीमा भागातील मराठी भाषक विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:05 IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया मराठी भाषिक विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून ईबीसी सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेणाºया मराठी भाषिक विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून ईबीसी सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने आज घेतला.संबंधित गावातील सरपंच, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यापैकी कोणाच्याही स्वाक्षरीचा संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकाचा उत्पन्नाचा दाखला ईबीसी सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सीमा भागातील कोणताही मराठी भाषिक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थी महाराष्ट्रातील सीमा भागात असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. त्यांना कनिष्ठ महाविद्यालय ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ईबीसी सवलत दिली जाईल. सीमा वादाबाबतचा निर्णय हा निर्णय होईपर्यंत लागू राहील.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्र