शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Maharashtra Election 2019; शेतकºयांच्या तळतळाटामुळे काँग्रेस पक्ष होणार नामशेष : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 12:16 PM

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सभा

ठळक मुद्दे-  राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल सोलापूर दौºयावर- दक्षिण विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा- काँग्रेस व राष्ट्रवादीवर केली पटेल यांनी जोरदार टीका

मंद्रुप : काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत शेतीमालाला कधीच योग्य भाव दिला नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन हजारो शेतकºयांनी आत्महत्या केल्या.  शेतकºयांचा तळतळाट लागल्यानेच देशभरात काँग्रेस नामशेष होत आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी येथे बोलताना केले.

औज मंद्रुप व होटगी येथे दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाशाभाई पटेल बोलत होते.  

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांत दक्षिण सोलापूरसाठी साडेचौदाशे कोटींचा निधी आणल्याचे सांगितले.  काँग्रेसने देशभरात ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. आम्ही शेतकºयांना सरसकट दीड लाखाची कर्जमाफी दिली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याला  प्रगतीपथावर नेण्यासाठी साथ द्या असे आवाहन केले.

यावेळी सभापती सोनाली कडते, आप्पासाहेब पाटील, रामाप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, शिरीष पाटील, मौलाली मकानदार, उपसभापती संदीप टेळे, जि. प. सदस्य प्रभावती पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भीमाशंकर नरसगोंडे, शिवानंद दरेकर, शशिकांत दुपारगुडे, मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले, प्रशांत कडते, सुशीला ख्यामगोंडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखPoliticsराजकारणPasha Patelपाशा पटेल