शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग ?

By admin | Updated: July 16, 2015 04:04 IST

मान्सूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात टंचाईची स्थिती उद्भवण्याची स्थिती असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाच्या

पुणे : मान्सूनच्या सुरुवातीला बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात टंचाईची स्थिती उद्भवण्याची स्थिती असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसण्याची भीती आहे.राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असून लातूर व परभणी जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. यंदा देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजे केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने भाकीत वर्तविले होते. त्यावरून महाराष्ट्रातही यंदा कमी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बळीराजा आधीपासूनच चिंतेत आहे. त्यातच पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ््यात पाणी आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी खरीपाची पेरणी झाली आहे. सुरवातीच्या पावसामुळे पिकांची उगवण झाली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके जळू लागली आहेत. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.१५ जिल्ह्यांत सरासरीराज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा २० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला तरी तो सरासरीएवढाच समजला जातो. त्यानुसार १५ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण आतापर्यंत चांगले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त, अमरावतीत १६ टक्के जास्त पाऊस झाला आहे.