शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

दुष्काळ आणि उमेदवारांची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 18:11 IST

म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात.

 

मुंबई-  सध्या देशभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी-विरोधक लोकसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील अनके दुष्काळी भागात लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही. ग्रामीण भागात पायपीट करून ही पाणी मिळत नाही. माणसांन प्रमाणे जनावरांना हि पाण्याची कमतरता भासत आहे. मराठवाड्यात तर जवळपास सर्वत्र सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. महत्वाचे प्रकल्प जवळपास आटली आहेत.निवडणुकीत सर्वत्र उमेदवार घोषणाचा पाऊस पाडत आहे, मात्र त्यावेजी पिण्यासाठी पाणी देण्यासाठी कुणाकडे वेळ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच सरकारने दुष्काळाची घोषणा करून टाकली. दुष्काळ जाहीर झाला खरा पण सरकार कडून दुष्काळी भागात अजूनही सरकरी योजनांची अमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आता मत मागण्यासाठी जाणाऱ्या उमदेवाराना दुष्काळी भागातील नागरिकांच्या प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे.म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात. विरोधकांना राज्यातील जनतेसाठी आम्ही सरकार कडे केलेल्या मागण्या तर सरकारला आम्ही किती दिले हे सांगायला निमित्त असते. मात्र अजून निवडणुकीत हवी तसे वातावरण निर्माण झाले नसली तरी मत माघायला जाणाऱ्या उमेदवारान मात्र दुष्काळी जनतेच्या प्रश्नाचा उत्तर द्यावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षातील उमदेवार यांची मात्र चागलीच गोची होणार आहे. अनेक जिल्ह्यात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहयला मिळत आहे. लोकांच्या प्रश्नांना कसे समोर जावे हे उमेदवारांसाठी उव्हान ठरत आहे. निवडणुकीच्या काळात आलेले दुष्काळ उमेदवाराची परीक्षा घेणार आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा