शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

दुष्काळ आणि उमेदवारांची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 18:11 IST

म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात.

 

मुंबई-  सध्या देशभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी-विरोधक लोकसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील अनके दुष्काळी भागात लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही. ग्रामीण भागात पायपीट करून ही पाणी मिळत नाही. माणसांन प्रमाणे जनावरांना हि पाण्याची कमतरता भासत आहे. मराठवाड्यात तर जवळपास सर्वत्र सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. महत्वाचे प्रकल्प जवळपास आटली आहेत.निवडणुकीत सर्वत्र उमेदवार घोषणाचा पाऊस पाडत आहे, मात्र त्यावेजी पिण्यासाठी पाणी देण्यासाठी कुणाकडे वेळ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच सरकारने दुष्काळाची घोषणा करून टाकली. दुष्काळ जाहीर झाला खरा पण सरकार कडून दुष्काळी भागात अजूनही सरकरी योजनांची अमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आता मत मागण्यासाठी जाणाऱ्या उमदेवाराना दुष्काळी भागातील नागरिकांच्या प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे.म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात. विरोधकांना राज्यातील जनतेसाठी आम्ही सरकार कडे केलेल्या मागण्या तर सरकारला आम्ही किती दिले हे सांगायला निमित्त असते. मात्र अजून निवडणुकीत हवी तसे वातावरण निर्माण झाले नसली तरी मत माघायला जाणाऱ्या उमेदवारान मात्र दुष्काळी जनतेच्या प्रश्नाचा उत्तर द्यावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षातील उमदेवार यांची मात्र चागलीच गोची होणार आहे. अनेक जिल्ह्यात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहयला मिळत आहे. लोकांच्या प्रश्नांना कसे समोर जावे हे उमेदवारांसाठी उव्हान ठरत आहे. निवडणुकीच्या काळात आलेले दुष्काळ उमेदवाराची परीक्षा घेणार आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा