शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

दुष्काळ आणि उमेदवारांची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 18:11 IST

म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात.

 

मुंबई-  सध्या देशभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात सत्ताधारी-विरोधक लोकसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र राज्यातील अनके दुष्काळी भागात लक्ष देण्यासाठी कुणालाच वेळ नाही. ग्रामीण भागात पायपीट करून ही पाणी मिळत नाही. माणसांन प्रमाणे जनावरांना हि पाण्याची कमतरता भासत आहे. मराठवाड्यात तर जवळपास सर्वत्र सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. महत्वाचे प्रकल्प जवळपास आटली आहेत.निवडणुकीत सर्वत्र उमेदवार घोषणाचा पाऊस पाडत आहे, मात्र त्यावेजी पिण्यासाठी पाणी देण्यासाठी कुणाकडे वेळ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच सरकारने दुष्काळाची घोषणा करून टाकली. दुष्काळ जाहीर झाला खरा पण सरकार कडून दुष्काळी भागात अजूनही सरकरी योजनांची अमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे आता मत मागण्यासाठी जाणाऱ्या उमदेवाराना दुष्काळी भागातील नागरिकांच्या प्रश्नाचा सामना करावा लागणार आहे.म्हटले जाते कि निवडणुकीत दुष्काळी मुद्दा हा अधिकच पेटत असतो. निवडणुकीत जर दुष्काळी वातवरण असले तर सर्वच पक्ष याचा फायदा घेत असतात. विरोधकांना राज्यातील जनतेसाठी आम्ही सरकार कडे केलेल्या मागण्या तर सरकारला आम्ही किती दिले हे सांगायला निमित्त असते. मात्र अजून निवडणुकीत हवी तसे वातावरण निर्माण झाले नसली तरी मत माघायला जाणाऱ्या उमेदवारान मात्र दुष्काळी जनतेच्या प्रश्नाचा उत्तर द्यावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षातील उमदेवार यांची मात्र चागलीच गोची होणार आहे. अनेक जिल्ह्यात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहयला मिळत आहे. लोकांच्या प्रश्नांना कसे समोर जावे हे उमेदवारांसाठी उव्हान ठरत आहे. निवडणुकीच्या काळात आलेले दुष्काळ उमेदवाराची परीक्षा घेणार आहे हे मात्र नक्की.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा