शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

राज्यात यंदा दुप्पट साखरेचे उत्पादन; कोल्हापूर, पुण्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:41 AM

साखर हंगाम सुरू होऊन सव्वादोन महिने झाले असताना, १४९ साखर कारखान्यांच्या माध्यमातून राज्यात जवळपास साडेचार कोटी क्विंटल साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ७ जानेवारीपर्यंत झालेले हे गाळप व साखर उत्पादन दुप्पट आहे. साखर उताºयात कोल्हापूर विभागाने अव्वल, तर पुणे विभागाने दुसरा क्रमांक मिळविला आहे.

- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : साखर हंगाम सुरू होऊन सव्वादोन महिने झाले असताना, १४९ साखर कारखान्यांच्या माध्यमातून राज्यात जवळपास साडेचार कोटी क्विंटल साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ७ जानेवारीपर्यंत झालेले हे गाळप व साखर उत्पादन दुप्पट आहे. साखर उताºयात कोल्हापूर विभागाने अव्वल, तर पुणे विभागाने दुसरा क्रमांक मिळविला आहे.कधी काळी राज्यात दबदबा असणाºया अहमदनगर विभागाची थेट चौथ्या स्थानावर घसरण कायम आहे. राज्यात ८७ सहकारी व ६२ खासगी असे १४९ साखर कारखाने सुरू आहेत. ७ जानेवारीअखेर ४२५.०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले, त्यातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली.सरासरी उतारा १०.३६%राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के आहे. त्यात ३७ कारखाने असणारा कोल्हापूर विभाग ११.६२ टक्के उताºयासह प्रथम, तर राज्यात सर्वाधिक ६१ कारखाने असणारा पुणे विभाग १०.४० उताºयासह दुसºया क्रमांकावर आहे.विभागनिहाय गाळपव साखर उत्पादन(गाळप मेट्रिक टनामध्ये व उत्पादन क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे :- कोल्हापूर : १०१.४६ लाख (११७.८५ लाख). पुणे १६६.८८ लाख (१७३.५७). अहमदनगर ५९.८९ लाख (५८.५८ लाख). औरंगाबाद ३७.९९ लाख (३३.०७ लाख). नांदेड ५२.८७ लाख (५१.७३ लाख). अमरावती ३.१४ लाख (३.१४ लाख). नागपूर २.७९ लाख (२.५३ लाख).विभागनिहाय उताराकोल्हापूर -११.६२, पुणे -१०.४०, अमरावती-१०.०२, नागपूर-१०.३६,अहमदनगर -९.७८, नांदेड -९.७८.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने