शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

आकडेवारीवरून मागासपणा ठरतो का? मराठा आरक्षण प्रकरणात उच्च न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 06:37 IST

आकडेवारीत अनेक विसंगती असल्याचा याचिककर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास ठरविताना मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणासंदर्भात दाखल केलेल्या आकडेवारीवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आकडेवारीवरून मागासलेपण मोजले जाऊ शकते का? तसेच किती मुले शाळेत जातात यावरून मागसलेपण ठरते का? असे प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारच्या सुनावणीत केले.

मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले ठरविताना शुक्रे समितीने मराठा समाजातील किती मुले शाळेत जातात आणि किती मुले उच्च शिक्षण घेतात, याची आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीवर याचिककर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांनी आक्षेप घेतला. आकडेवारीत अनेक विसंगती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनिवला यांच्या पूर्णपीठाने आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित केले.

  1. संचेती यांनी न्यायालयाला सांगितले की, मागील दहा वर्षात मागास आयोगांनी मराठा समाजसंदर्भात सादर केलेली आकडेवारी आणि शुक्रे आयोगाने सादर केलेली आकडेवारी मिळतीजुळती आहे. आधीच्या आयोगाचे अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेले नसताना शुक्रे आयोगाने सादर केलेली आकडेवारी स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण देणे कितपत योग्य आहे?
  2. न्यायालयाने मंगळवारी सुनावणी तहकूब करत बुधवारी पुढील सुनावणी ठेवली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या कायद्याला उच्च न्यायालयात अनेकांनी आव्हान दिले आहे. त्याशिवाय शुक्रे आयोगाच्या स्थापनेला आणि त्यांनी सादर केलेला अहवालालाही आव्हान देण्यात आले आहे.
टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbai High Courtमुंबई हायकोर्टadvocateवकिल