शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आयुष्यात कितीही संकटे आली तरी हार नही मानूंगी ! - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:09 IST

आयुष्यात कितीही संकटे आली तरी ‘हार नही मानूंगी...अशा शब्दात महिला विकास व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

- सतीश जोशी, अनिल गायकवाड ।सावरगावघाट (जि. बीड) : दस-याच्या निमित्ताने माझ्या गरीब समाजबांधवांशी संवाद साधण्याची संधी नाकारली गेली. कर्मभूमीने जरी नाकारले असले तरी भगवानबाबांच्या पवित्र जन्मभूमीने बोलाविल्यामुळे मी समाजासाठी येथे आले आहे असे सांगत आयुष्यात कितीही संकटे आली तरी ‘हार नही मानूंगी...अशा शब्दात महिला विकास व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.बीड जिल्ह्यातील संत भगवानबाबांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सावरगावघाट (ता. पोटोदा)येथे शनिवारी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जमलेल्या समाजबांधवांसमोर नतमस्तक होत पंकजा यांनी मला राज्यात कुठेच भाषण बंदी नाही आणि गडावरच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भगवानबाबांचे भक्त या नात्याने स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर समाजातील गोरगरीबांची सेवा केली. जमेल तशी काळजी घेतली. मीदेखील हाच वारसा पुढे चालवित असून त्यासाठीच आज तुमच्यापुढे उभी आहे, असेही त्या म्हणाल्या.पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य - नामदेव शास्त्रीपाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, त्याचे स्वागत करतो. परंतु त्यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केले. यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा, असेही ते म्हणाले.भगवानगडावरील गर्दीला ओहोटीपाथर्डी (जि. अहमदनगर) : पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी आले हाते़सावरगावातच होणार दसरा मेळावायेथून पुढे कायम येथे दसरा मेळावा होईल. नवी परंपरा सुरु होईल. मी कधीही तुम्हाला अंतर देणार नाही. ही कट कारस्थाने कुणी केली, त्याला काळ उत्तर देईल.- पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे